अध्यात्मिक

औदुंबराची ही एक गोष्ट नक्की जवळ ठेवा अचानक पैसा येईल.

औदुंबराची म्हणजेच उंबराची ही एक गोष्ट नेहमी जवळ ठेवा पैसा आपोआप तुमच्या घरात अचानक यायला सुरुवात होईल तुमचे नशीब तुमची साथ द्यायला सुरुवात करेल सुख समाधान सर्व काही तुम्हाला मिळेल आपल्या जीवनातून समस्या संपून जातील व माता लक्ष्मीची असीम कृपा आपल्याला प्राप्त होईल या उपायामुळे जर का कोणा व्यक्तीला बाधा झाली असेल कसली तरी भीती वाटत असेल तर त्याच्या निवारण होईल ही वस्तू धारण करण्याचे ग्रहदोष निवारण होईलकर्जमुक्तीच्या अनुषंघाने ही वस्तू धारण केल्यास कर्जातून मुक्ती मिळेल त्याच्या सर्व मनोकामनांची पुरती होईल संतान प्राप्तीसाठी हा उपाय अत्यंत चांगला मानलेला आहे तसेच ही वस्तू घरामध्ये ठेवल्याने घरातील कलह भांडण तंटे बंद होऊन

मानसिक शांतता मिळते हे सर्व चमत्कारिक फायदे औदुंबर वृक्षाचे आहेत मग अशी कोणतीही गोष्ट औदुंबर वृक्षांमध्ये आहे जे धारण केल्याने आपल्याला हे लाभ मिळतात आज आम्ही तुम्हाला औदुंबर वृक्षाच्या अशा गोष्टींबद्दल सांगणार आहोतकी जी वस्तू आपण धारण केल्याने आपली अडलेली सर्व कामे त्वरित व्हायला लागतील चला तर जाणून घेऊयात या उपायाविषयी पौराणिक कथेनुसार हिरण्यकश्यपु राक्षसाला मारण्यासाठी भगवान श्री विष्णूंनी भगवान नरसिंह अवतार घेतला होता जेव्हा हिरण्यकशपुने प्रल्हादाला विचारले की कुठे आहे तुझा देव तेव्हा प्रल्हाद मनाला देव

चाराचारांमध्ये आहे हे ऐकून हिरण्यकश्यपुने तिथे असणाऱ्या औदुंबर लाकडाच्या खांबाला लाथ मारली आणि त्याच क्षणी तो खांब फोडून नरसिंह भगवान प्रकट झालेआणि त्यांनी हिरण्यकश्यपुला त्यांच्या राजवाड्यात चौकटीवर दाबून धरून त्यांनी त्यांच पोट फाडलं परंतु हिरण्यकश्यापुच्या पोटात असणाऱ्या कालींकुंड विषामुळे भगवान नरसिंह यांच्या नखांमध्ये प्रचंड दाह व्हायला लागला तेव्हा माता लक्ष्मी तिथेच जवळ असलेल्या औदुंबर वृक्षाची फळे आणून भगवान श्री नरसिंहांना त्यांची नखे त्या फळांमध्ये खूपसायला लावली औदुंबर वृक्षाच्या फळातील रसामुळे भगवान नरसिंह यांच्या नखातील विष थांबले व त्यांनी प्रसन्न होऊन

औदुंबर वृक्षाला आशीर्वाद दिलाकी माझा व माता लक्ष्मीचा वास सदैव औदुंबर वृक्षामध्ये असेल याचप्रमाणे नरसिंह सरस्वती महाराज हे देखील भगवान नरसिंहाचे अवतार आहेत व त्यांनी जेव्हा अवतार कार्यामध्ये पंचगंगा कृष्णा संगमावर अमरापुर या गावी वास्तव्य केलं तेव्हा संगमावरील औदुंबर वृक्षाखाली बसून तप करायचे तेथे तप करताना 64 योगी त्यांच्या पूजनासाठी त्या झाडाखाली येत असतात जेव्हा नरसिंह सरस्वती यांची अमरापुर सोडण्याचा निश्चय केला तेव्हा त्याचा 64 योगिनीनी महाराजांना विनंती केली की त्यांनी येथून जाऊ नये.

त्यावेळी नरसिंह सरस्वतीने सांगितले की काळजी करू नका मी सदैव या औदुंबर वृक्षांमध्ये राहीन माझा वास या औदुंबर वृक्षांमध्ये कायम राहील आपण जेव्हाही माझे नाव घ्याल मला आठवाल तेव्हा मी आपल्याला दर्शन देईन तर या औदुंबर वृक्षांमध्ये भगवान नरसिंह व माता लक्ष्मी यांचा वास असतोच त्याच बरोबर भगवान नरसिंह अवतार असणारे नरसिंह सरस्वती महाराज यांचाही वास असतो तसेच औदुंबर वृक्ष हा शुक्र ग्रहाचा कारक मानला जातो शुक्र ग्रह हा धनसंपत्ती ऐश्वर्य यांचा कारक असतो ज्या व्यक्तींचा सूर्यग्रह मजबूत असतो त्या व्यक्तींच्या जीवनामध्ये धन ऐश्वर्य संपत्ती याची कधीही कमतरता भासत नाही तर आपल्याला करायचे काय आहे

तर आपण हा उपाय कोणत्याही शुभ मुहूर्तावरील शुक्रवारी किंवा गुरुपुष्य मुहूर्तावर योगावर करू शकता आपण जेव्हा केव्हाही हा उपाय करणार असाल त्याच्या एक दिवस आधी औदुंबर वृक्षा जवळ जाऊन प्रार्थना करायची आहे म्हणजे समजा आपण हा उपाय शुक्रवारी करणार असाल तर गुरुवारच्या दिवशी आपण औदुंबर वृक्षा जवळ जाऊन त्याला थोडेसे पिवळे तांदूळ अर्पण करावेततर असे पिवळे तांदूळ पिवळे फुल आणि पाणी अर्पण करावे व मनोभावे प्रार्थना करावी की मी आपले मूळ नेण्यासाठी उद्या येत आहे तर आपण कृपा करून माझ्या सोबत यावे व आम्हाला कृपाशीर्वाद द्यावा दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ वगैरे करून औदुंबराचे मूळ घरी आणावे

त्यामुळाचा अगदी छोटासा तुकडा कापून आणावा मूळ घेऊन आल्यावर या मुळाला गंगाजल किंवा स्वच्छ पाण्याने साफ करा व त्यानंतर हे मूळ आपल्या देव घरांमध्ये किंवा एखाद्या पाटावर पिवळे वस्त्र अंथरूण त्याच्यावर थोडी चण्याची डाळ ठेवावीव या चण्याच्या डाळीवर हे मूळ ठेवून त्याची विधिवत पूजा करावी पूजा करून झाल्यानंतर या मूळाला मनोभावे प्रार्थना करावी की जी काही आपली अडलेली काम असतील गृहदोष असतील संतान प्राप्तीच्या इच्छा असतील कर्जमुक्ती पाहिजे असेल धनप्राप्ती कामना असेल अशी प्रार्थना करायची आहे नंतर तुम्ही हे मूळ आपल्याला देवघरात इच्छिता किंवा एखाद्या चांदीच्या किंवा स्टीलच्या डब्यामध्ये कुंकू घालून या कुंकवांमध्ये मूळ घालून ठेवावे

दररोज नित्यनियमाने याची पूजा करावी या उपायामुळे आपली इच्छा पूर्ण व्हायला सुरुवात होईल माता लक्ष्मीची कृपा बरसेल घरात पैसा यायला लागतील या उपायामुळे घरात जबरदस्त असे परिवर्तन होईल आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button