अध्यात्मिक

चारही बाजूने अडचणी आल्या असतील तर करा ‘हा’ सोपा तोडगा, अडचणी दूर होतील, मार्ग निघेल

मित्रांनो आपल्या आयुष्यामध्ये एक गेली की दुसरी, दुसरी गेली की तिसरी अशा अडचणी सुरूच असतात. आणि अडचणी गरिबांनाच येतात असे नाही, अडचणी श्रीमंत माणसाला देखील येतात. म्हणूनच या अडचणींपासून गरीब किंवा श्रीमंत यांच्यापैकी कुणाचीही सुटका झालेली नाही. मग त्या अडचणी कौटुंबिक असतील नोकरी व्यवसायातील अडचणी असतील अशा पैकी बऱ्याच अडचणी प्रत्येकांचे आयुष्यामध्ये सुरूच असतात. ज्यावेळी चारही बाजूंनी अडचणी येतात. त्या अडचणीं मध्ये माणूस गुरफटून जातो. आपल्याला काय करायला पाहिजे, काय नको याचे उत्तर मिळत नाही.

तुमच्याही आयुष्यामध्ये चारही बाजूने अडचणी आल्या असतील तर आणि ही आलेली अडचण घालव ण्यासाठी आपण जर हात तोडगा केला तर काही क्षणांम ध्येच आपल्याला प्रसन्न वाटेल. आलेल्या अडचणीतून आपली सुटका होईल. आणि आपल्याला ह्या अडचणी पासून हळूहळू सुटका होत आहे. असे वाटेल हा उपाय खूप चमत्कारी आहे. आणि हा उपाय केल्याने याचे अनुभव आपल्याला लगेचच येण्यास सुरुवात होते. म्हणूनच याला चमत्कारी तोडगा असे म्हणतात. हा उपाय जर आपण केला तर काही ना काही फरक आपल्याला जाणवेलच मित्रांनो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही अडचणी असतातच. या जगामध्ये असा एकही मनुष्य नाही. की त्याला कोणत्या अडचणी नाहीत. प्रत्येकाला काही ना काही अडचणी या असतातच. आणि या अडचणीतून सुटका करण्यासाठी आपण बरेच उपाय देखील करतो.

या अडचणीतून सुटका करून घेण्यासाठी आपल्याला कोणतीही मार्ग मिळत नाहीत. त्यावेळी आपल्याला हा उपाय करायचा आहे ज्यावेळी आपल्याला असे वाटेल. की चारही बाजूंनी आपल्याला संकटाने घेतलेल्या आहे. आपली या संकटातून लवकर सुटका होईल. असे आप ल्याला वाटत नाही त्यावेळी स्वामी समर्थ महाराजां च्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर बसायचे आहे. स्वामींच्या मूर्ती समोर किंवा फोटो समोर बसण्यासाठी कोणतीही वेळ पहावी लागत नाही. कोणत्याही वेळी आपण महाराजां समोर बसू शकता.आणि आपण कोणत्याही दिवशी महाराजांच्या समोर बसू शकता. मग ती वेळ रात्रीची असेल सकाळच्या असेल दुपारची असेल. कोणत्याही वेळी आपण महाराजांच्या समोर बसायचे आहे. अगरबत्ती लावून स्वामी समर्थ महाराजांच्या फोटो समोर बसायचे आहे. आणि आपल्याला ज्या काही अडचणी आलेले आहेत. त्या महाराजांना सांगायचे आहेत. मग या अडचणी अगदी आपण मध्यरात्री जरी महाराजांना सांगितली तरी चालते.

आपण जे काही स्वामींना सांगणार आहोत ते स्वामी प्रत्यक्षात आपल्यासमोर येऊन ऐकत आहेत. आणि आपण त्यांच्याशी बोलत आहोत. अशा पद्धतीने एकरूप होऊन त्यांना आपल्या सर्व अडचणी सांगा. आपल्या सर्व अडचणी सांगून झाल्यानंतर स्वामी समर्थ महाराजांना विनंती करा. की या अडचणीतून आम्हाला लवकरात लवकर बाहेर काढा. फक्त एवढेच प्रार्थना आपल्याला स्वामी समर्थ महाराजांना करायची आहे.आपण जे काही स्वामींना सांगणार आहोत ते स्वामी प्रत्यक्षात आपल्या समोर येऊन ऐकत आहेत. आणि आपण त्यांच्याशी बोलत आहोत. अशा पद्धतीने एकरूप होऊन त्यांना आपल्या सर्व अडचणी सांगा. आपल्या सर्व अडचणी सांगून झाल्यानंतर स्वामी समर्थ महाराजांना विनंती करा. की या अडचणीतून आम्हाला लवकरात लवकर बाहेर काढा. फक्त एवढेच प्रार्थना आपल्याला स्वामी समर्थ महाराजांना करायची आहे.

आपल्याला जेवढा वेळ शक्य आहे तेवढा वेळ ध्यान करावे. आणि त्यानंतर उठून आपली जी काही कामे करायचे आहेत. ती सर्व कामे करू शकता परंतु ज्यावेळी चारही बाजूंनी आपल्याला संकट आले आहे. या संकटांपासून आपली सुटका होत नाही असे ज्यावेळी आपल्याला वाटते. किंवा आपण एकट्या होत आपल्या ला भरपूर त्रास होत आहे. त्यावेळी हा उपाय नक्की करून बघा याने आपल्याला भरपूर लाभ होईल. आणि आपल्यावर आलेले संकट दूर निघून जाईल.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button