अध्यात्मिक

हाताच्या मुठीत 5 मिनिट ठेवा ही एक वस्तू पाहिजे तेवढा पैसा येईल, श्री स्वामी समर्थ.

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! मित्रांनो आपल्या हाताच्या मुठीत दोन्ही मुठीत ठेवा ही वस्तू आणि करा हा उपाय. मित्रांनो तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या फक्त तीन दिवसात नाहीशा होतील. मित्रांनो अतिशय प्रभावी आणि महाशक्तीशाली असा हा स्वामी कालीन उपाय आहे. मित्रांनो तुम्हाला नजर दोष लागलेला असेल, घरात पैशाची अडचण असेल, किंवा कोणत्याही समस्येचं निवारण करण्यासाठी आपल्याला दोन्ही हाताच्या मुठीत हा उपाय करताना ही वस्तू आपल्याला घट्ट पकडायची आहे आणि हा एक मंत्र जप करायचा आहे.

हा उपाय आपल्याला सलग तीन दिवस करायचा आहे. मित्रांनो जर तुम्ही हा उपाय सोमवारी सुरू केला तर सोमवार मंगळवार बुधवार करायचा आहे. बुधवारी सुरू केला तर बुधवार गुरुवार शुक्रवार करायचा आहे. शुक्रवारी सुरू केला तर शुक्रवार शनिवार रविवार करायचा आहे. मित्रांनो तीन दिवस सलग हा उपाय करायचा आहे आणि मित्रांनो सोमवारी सुरू केला तर सोमवारी नऊ वाजता सकाळी केला तर मंगळवारी देखील नऊ वाजताच करायचा आहे.

बुधवारी देखील नऊ वाजताच करायचा आहे. तीन दिवस एकाच वेळी हा उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला सैंधव मीठ लागणार आहे. आपण साधं मीठ सुद्धा घेऊ शकता. मित्रांनो दोन्ही हातामध्ये अंगठा आतल्या बाजूने झाकून मुठी मध्ये बसेल तेवढेच मीठ घ्या आणि मग हात झाकल्यानंतर ते मीठ बाहेरच्यांना दिसणार नाही याची काळजी घ्या. मित्रांनो थोडसं घ्या जेणेकरून आपल्या मुठीतील ते मीठ बाहेरच्यांना दिसणार नाही असा आपल्याला करायच आहे.

हा उपाय आपण घरात एकाच जगू बसून करायचा आहे. दोन्ही मुठीत मीठ घेऊन आपल्याला बसायचं आहे आणि आपलं आपल्या ज्या देवावर जास्त तुमचा विश्वास आहे श्रद्धा आहे, मग ते स्वामी समर्थ महाराजांवर असेल किंवा भगवान भोलेनाथांवर असेल विष्णू देवांवर असेल माता लक्ष्मी वर असेल किंवा तुमच्या इष्ट देवांवर असेल, तर तुम्ही त्यांचा मंत्र जप करायचा आहे.

जसं की तुमचा स्वामिंवर विश्वास असेल तर, ओम श्री स्वामी समर्थाय नमः ओम श्री स्वामी समर्थाय नमः असा मंत्र जप केला तरी सुद्धा चालेल किंवा स्वामी चा नाम मंत्र श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अस जप केला तरी सुद्धा चालेल आणि नंतर आपल्या हे सर्व झाल्यानंतर ते मीठ तुम्हाला वॉश बेसिंग मधे फ्लश करून टाकायचे आहे किंवा तुमच्या घराशेजारील झाडाच्या बुडामध्ये ते मीठ टाकून त्यावर पाणी ओतू शकता.

मित्रांनो आपल्यातील निगेटिव्हिटी आपण त्या मिठाने बाहेर काढून टाकतो अशा रीतीने आपलं भाग्य आपल्याला साथ देईल आपल्यातील नकारात्मकता दूर होते व सकारात्मकता आपल्यामध्ये येते व आपल्या ज्या काही अडचणी असतील त्या सर्व काही सुद्धा दूर होतात.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button