जरा हटके

हे 3 गुण असणाऱ्या महि लांचे पती बनतात करोडों चे मालक.

विवाहानंतर पतिपत्नी एकमेकांना पूरक होतात. म्हणून त्यांना एकमेकांच्या हिताचाही विचार करावा लागतो.आज आम्ही तुम्हाला स्त्रियांमधील काही गुणांबद्दल सांगणार आहोत. असे गुण व अवगुण त्यांच्या पतीवर खूपच प्रभाव पाडतात. काही स्त्रियांमध्ये असे गुण असतात ज्यामुळे त्यांच्या पतीचे आयुष्य सुखी, समाधानी बनते.असे मानले जाते कि स्त्रिया भगवंतांचे प्रत्येकवेळी मनापासून ध्यान व स्मरण करतात. असे पाहिले जाते कि कोणत्याही धार्मिक कार्यात पुरुषांपेक्षा स्त्रियाच प्रत्येक बाबीत पुढे असतात.

असे म्हणतात लग्नानंतर पतीचे भविष्य त्याच्या पत्नीबरो बर जोडले जाते. पत्नी जे काही कार्य करते त्याचे फळ तिच्या पतिला सुद्धा मिळते. तसेच पतीने सुद्धा कोणते कार्य केले तर त्याचे फळ त्याच्या पत्नीला सुद्धा मिळते.म्हणजेच पत्नीच्या प्रत्येक कार्याचा प्रभाव पतीवर पडतो आणि पतिच्या प्रत्येक कार्याचा प्रभाव पत्नीवर पडतो.

मनापासून जी स्त्री भगवंताचे भजन, पूजन आणि धार्मिक कार्य करते त्या स्त्रीचा पती नेहमी श्रीमंत आणि धनवान असतो. म्हणून ज्या स्त्रिया धार्मिक प्रवृत्तीच्या असतात अशा घरावर नेहमी भगवंतांची कृपा असते. प्रत्येक कार्यात त्या घरातील पतीला यश मिळते. त्यांच्या जीवनात कधीही कलह, वाद विवाद होत नाही. त्यांच्या जीवनात नेहमी ऐश्वर्य व सुख असते.

परंतु ज्या स्त्रिया देव धर्म मानत नाहीत, धार्मिक कार्य करत नाहीत, देवधर्माच्या काही करण्याऐवजी फक्त स्वतः नटण्या मुरडण्यातच धन्यता मानतात आणि भगवंताच्या पूजेकडे लक्ष देत नाहीत त्यांच्या घरातील वातावरण नेहमी नकारात्मक व कलह पूर्ण असते. त्याबरोबरच पत्नी जर भगवंतांचे मनापासून करत असेल तर पतीचे सुद्धा आद्य कर्तव्य आहे त्याने सुद्धा भगवंताच्या कार्यात लक्ष द्यावे.कमीत कमी आठवड्यातून एक दिवस तरी पत्नीसोबत भगवंतांचे पूजन करावे.

म्हणजे आपल्या जीवनात कधीही दारिद्र्य येणार नाही व तुम्ही जीवनात नेहमी ऐश्वर्याची प्राप्ती कराल.त्याशिवाय जी स्त्री आपल्या पतीची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेऊन घरातील सर्व कार्य मनापासून करते अशा स्त्री वर देवी लक्ष्मीचा नेहमीच वरद हस्त असतो.अशा स्त्रियांचे पती खूप आनंदी, समाधानी आणि धनवान असतात. परंतु हीच गोष्ट पुरुषांवर सुद्धा लागू होते. जी स्त्री पुरुषांसाठी इतके करत असेल तर पतीने सुद्धा पत्नीची काळजी घेणे आवश्यक आहे..

पत्नीच्या प्रत्येक कार्यात हातभार लावण्याचा प्रयत्न करावा. जर तुमच्या काम धंद्याच्या घाई गडबडीत तुम्हाला पत्नीला मदत करणे शक्य नसेल तर कमीत कमी तिच्या केलेली कामाचे कौतुक करून तिला प्रोत्साहन द्यावे.तुमच्या तोंडून ऐकलेल्या दोन शब्दांच्या कौतुकामुळे पत्नीची काम करण्याची क्षमता वेगाने वाढते व ती जास्त मनापासून घरातील कार्य करते. ज्या घरात स्त्रीचा मान ठेवला जातो,

प्रत्येक कार्यात तिला सहभागी करून घेतले तिथे स्त्री नेहमी आनंदी आणि प्रसन्न राहते.ज्या घरात गृहलक्ष्मी आनंदात राहत नाही त्या घरात देवी लक्ष्मी कधीच राहत नाही. पती पत्नी एकमेकांना पूरक असतील तर त्यांनी एकमेकांकडे लक्ष देणे खूप आवश्यक आहे. असे म्हटले जाते कि घरी आलेल्या अतिथीचा जी महिला सत्कार करते, दारात आलेल्या गरजूला रिकाम्या हाताने परत पाठवत नाही अशा स्त्रियांच्या घरी नेहमी ऐश्वर्य व समृद्धी राहते.

त्यांचे जीवन नेहमी सुखी व समाधानी राहते.ज्या पुरुषांच्या पत्नीमध्ये हे तीन गुण असतात त्यांना साक्षात देवराज इंद्र म्हणजेच भाग्यशाली समजले जाते असे गरुडपुराण सांगते. असे म्हटले जाते कि पत्नीच्या सुखाच्या बाबतीत देवराज इंद्र खूपच भाग्यशाली होते. म्हणून गरुडपुराणात देवराज इंद्राचा उल्लेख आहे.
ज्या घरातील स्त्रिया भांडखोर असतात त्या घरात माता लक्ष्मी कधीच वास करत नाही. म्हणून स्त्रियांनी नेहमी शांत व सयंमी राहावे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button