कुंभ रास भरपूर पैसा कमवायचा असेल तर.. ही 1 गोष्ट कधीही विसरु नका.. ही चूक कधी चुकूनही करु नका.!!

आज आम्ही तुम्हाला कुंभ राशी विषयी थोडक्यात माहिती सांगणार आहोत. बघायला गेले तर जीवनात सफल होण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो, कष्ट करत असतो. पण कुंभ राशी वाल्यांचा विषय थोडा वेगळाच आहे. या राशीच्या लोकांना जीवनात सफल व्हायचं असेल तर नक्की काय करायचं आहे आणि कुठल्या गोष्टीपासून सावध राहिले पाहिजे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुमची कमजो’री बाजू कोणती आहे, तुम्ही कोणत्या गोष्टीत तरबेज आहात या सर्व गोष्टींवर आज आपण चर्चा करणार आहोत. या राशीचे लोक बाकी राशीच्या लोकांपेक्षा हटके असतात. त्यांना स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करायला खूप आवडते.
त्यांची गोष्टच काही और असते. कुंभ राशी हि शनीची राशी असून त्या राशीचे मालिक शनिदेव आहेत. शनिदेवाच्या तालावर या राशी नाचत असतात. तस पाहायला गेले तर कुंभ राशीचे लोक खूप बुद्धिमान असतात, पण कधी-कधी काही गोष्टी अशा असतात ज्यामुळे यांना जीवनात पुढे जाताना अडथळे निर्माण होतात.
कुंभ राशी असलेले काही लोक कामात खूपच आळस, बेजबाबदारीने वागतात. त्यामुळे हाती आलेली सुवर्णसंधी देखील ते सहज गमावून बसतात. आणि म्हणून प्रगती होत नाही. कुंभ राशी वाल्यांनो एक गोष्ट ऐका, तुम्ही कधीच धनाची पर्वा करत नाही, आणि धन कमावले तरी बचत करण्याचे कष्टही घेत नाही. मान्य आहे तुमचा तो स्वाभाविक गुण आहे, पण तो बदलला जाऊ शकत नाही का.?
समस्त भूतलावर मनुष्यच असा एकमेव जीव आहे तो आपले आयुष्य आपल्या हिशोबाने कंट्रोल करू शकतो. सर्वच नाही पण बऱ्यापैकी कुंभ राशीचे लोक न’शेचे शिकार झालेले असतात. कामामध्ये पण कंटाळा करतात. उद्या करूया, नंतर करूया. यामुळे यांच्या जवळ खूप जवळचा असा कोणीच मित्र किंवा साथीदार नसतो. बऱ्याच वेळा कुंभ राशी वाले आपल्याच घरच्या व्यक्तींपासून त्रस्त असतात.
अशा वेळी तुम्हाला स्वतःवर भरोसा ठेवून जीवनात पुढे जाता आलं पाहिजे. यासाठी कर्मप्रधान होणे जरुरी आहे. कामात आळ शीपणा, ना कोणी जवळचा मित्र ना कोणी साथीदार. असे का घडते कुंभ राशीसोबत. तर तुमच्या कुंडलीत असलेला शुक्र यामागे तुमचा शुक्र कारणीभूत आहे. तुम्हाला यशस्वी व्हावं वाटत असेल, स्वतःच्या कम जोरीवर विजय मिळवायचा असेल, तर त्यासाठी काय करायच आहे.
त्यासाठी सकाळी लवकर उठण्याची सवय लावून घ्यायची आहे, आठवड्यातून एक दिवस उपवास करायचा आहे. उप वास कोणत्याही दिवशी तुमच्या सोयीनुसार पकडू शकता. पैसा येत नाहीयेत. आलेला पैसा बचत होत नाहीये तर काय करायचं. सकाळी लवकर उठून स्नान करून कपाळी केशराचा गंद लावायचा आहे. एका वाटीत थोडे केसर घेऊन त्यात एक दोन थेंब गंगाजल टाकायचे आहे.
गंगाजल नसेल तर नळाचे ताजे पाणी सुद्धा चालेल. ते घेऊन मिक्स करून त्याचा गंद लावायचा आहे. उरलेले केसर फेकून देऊ नका. सुकलेल्या केसर मध्ये पुन्हा पाणी टाकून ते वापरू शकता. असं करा, काही दिवसातच जीवनात सकारात्मक बदल झालेले जाणवतील. हा उपाय आयुष्यभर करू शकता. शक्य असेल तर गुरुवारच्या दिवशी पिवळ्या रंगाचे काहीही दान करा.
पिवळी केळी किंवा चण्याची डाळ इत्यादी, दोन चार केली घेऊन एखाद्या गरजवंतांना देऊ शकता. जवळच्या मंदिरात देऊ शकता. जरुरी नाही एक डजन केळीच द्यायची आहेत. तुमच्या इच्छेप्रमाणे देऊ शकता. लक्षात ठेवा गुरुवारीच हे कार्य तुम्हाला करायचं आहे. कर्जामुळे टेन्शन मध्ये असाल तर सोमवारच्या दिवशी शिवलिं’गावर गंगाजल अर्पित करा.
घरीच शिवलिं’ग असेल तर घरच्या घरी करू शकता किंवा जवळच्या मंदिरात जाऊन करू शकता. सफेद रुमालात मुठ्ठी भर अक्खे तांदूळ बांधून देव्हाऱ्यात ठेवा. कर्जातून मुक्ती मिळाल्याशिवाय राहणार नाही. नंतर ते तांदूळ तुम्ही वाहत्या पाण्यात सोडू शकता.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद