महिलांच्या ही 1 गरज कधीच पूर्ण होत नाही…कारण प्रत्येक स्त्रीला दररोज या गोष्टी हव्या असतात..

आचार्य चाणक्य हे एक महान न्यानी होते. त्यासोबत ते एक चांगले नीतिकार देखील होते. आचार्य चाणक्य यांनी मनुष्य जी’वन सुखकर करण्यासाठी आपल्या नीतीमध्ये खूप महत्वपूर्ण अशा गोष्टी सांगितल्या आहेत. जर तुम्ही आ’युष्यामध्ये धो’का खाऊ इच्छित नसाल, किंवा कोणाकडून छ’ळ, क’पट याची शि’कार होऊ इच्छित नसाल.किंवा कोणालाही व’श होऊ इच्छित नसाल.
तर चाणक्य नीती तुम्ही नक्कीच अभ्यासली पाहिजे. चाणक्य यांनी मनुष्याच्या जी’वनाच्या अशा काही पैलूंवरती भाष्य केलेलं आहे. त्यावरती साधारण व्यक्ती विचार देखील करू शकत नाही. आपल्या हातून कळत-नकळत अशा चुका होत असतात. ज्या भविष्यात आपल्याला उध्दवस्त करु शकतात.अशा चुकांपासुन वाचण्यासाठी चाणक्यनीतीचा अभ्यास करणं, खूप आवश्यक आहे.
आजच्या लेखात आम्ही तुम्हाला अशाच चार गोष्टी सांगणार आहोत. या चार गोष्टीविषयी स्त्रियांची भूक कधीही मिटत नाही. तर मित्रांनो, या चार कोणत्या गोष्टी आहेत. ते आता आपण जाणून घेऊयात. मित्रांनो, स्त्रीने कितीही पूजापाठ केला, मनावर कितीही ताबा ठेवला,
तरीही तिची हि भूक कधीही शांत होत नाही. तुम्ही याचे उदाहरण आपल्या डोळ्यांनी देखील पाहीले असतील, स्त्रियांमध्ये या चार गोष्टीची भूक अशा पद्धतीने वाढत जाते. कि त्या आपल्या मान-मर्यादा देखील विसरून जातात. शा’स्त्र, मान, दं’ड, अप’मान यापैकी कशालाच त्या घा’बरत नाहीत. इतकंच काय तर, ते आपल्या प्रा’णांची देखील चिंता करत नाही.
तर या कोणत्या गोष्टी आहेत, ज्या आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या आहेत. ज्यामध्ये महिलांची भूक कधीही मिटत नाही. त्या आपण आता जाणून घेऊयात. यातील जी पहिली गोष्ट आहे. ती म्हणजे जास्त बोलण्याची भूक. कोणत्याही स्त्रीमध्ये जास्त बोलण्याची वाईट सवय असते. त्यासाठी त्यांना वेळ, काळ, जागेचं देखील भान राहत नाही. कोठेही असतील,
कोणासोबत देखील असतील, कोणीही मिळालं तरी, त्या गप्पा मा’रायला सुरुवात करतात. बोलण्यापासून त्या थांबत नाहीत. आणि बोलता बोलता ते आपले सर्व रहस्य, त्या दुसऱ्या व्यक्तीला सांगून बसतात. बोलण्याच्या नादात आपण काय-काय बोललो, हे देखील त्यांना आठवत नाही. गप्पा मा’रताना यांचं डोकं यांच्या नियंत्रणामध्ये नसतं. या सवयीमुळे त्या अनेकदा संक’टात सापडतात.समोरचा व्यक्ती कोण आहे.
आपला आहे कि, परका आहे. हे देखील त्यांना लवकर समजत नाही. सोबतच दुसऱ्या विषयी वाईट बोलायला त्यांना फार आवडतं. ज्यावेळी दोन स्त्रिया बोलायला बसतात. त्यावेळी कधीही त्या तिसऱ्या स्त्री बद्दल वाईटच बोलत असतात. दुसर्यांना वाईट बोलल्याशिवाय त्यांना त्यांची भूक शांत होत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे सुंदर दिसण्याची भूक.
प्रत्येक स्त्री स्वतःला सुंदर ठेवण्यासाठी खूप प्रयन्त करते. पूर्ण आ’युष्य हे त्यामध्ये ती घालवत असते. यासाठी वय महत्वाचं नसतं. उतार वयाकडे झुकू लागल्यावर, याची तीव्रता थोडी कमी होते. मात्र स्वतःच सौदर्य अबाधित ठेवण्यासाठी स्त्रिया अनेक प्रकारचे सौदर्य प्रसाधने, शृ’गांर, दाग-दागिने यासोबतच ब्युटी पार्लर मध्ये जाऊन देखील मदत घेतात.
स्त्रियांची शॉपिंग करण्याची पद्धत देखील फेमस आहे. स्त्रियांना दाग-दागिने घालायला खूप आवडतं. अधिक करून स्त्रिया आपल्या आ’युष्यात जास्तीत जास्त वेळ, स्वतःला सुंदर बनवण्यात घालवतात. पुढची गोष्ट म्हणजे प्रेमाची भूक. हा गुण प्रत्येक स्त्रीमध्ये नैसर्गिकरित्या असतो. स्त्री हे प्रेमाचं प्रतीक आहे, प्रेमाला अनेक प्रकारच्या छटा असतात. यातील प्रत्येक छटा स्त्रीमध्ये पाहायला मिळते.
दां’पत्य जी’वनामध्ये त्यांच्या प्रेमाचा रंग गहिरा असतो. परंतु प्रेमामध्ये समर्पण भाव नसेल, तर प्रेम हे प्रेम राहत नाही. परिवारामध्ये पती पत्नी हे दोन स्तंभ असतात. त्याच्यावरती पूर्ण परिवार टिकून असतो. परिवारामध्ये पती-पत्नी दरम्यान, प्रेमच सर्वाधिक चर्चामध्ये असतं. स्त्रियां ज्यांच्यावरती प्रेम करतात. त्याच्या बदल्यात त्यांच्याकडून देखील त्यांच्या काही अपेक्षा असतात.
पुढची गोष्ट म्हणजे ईश्वराप्रती अनावश्यक आस्था. या गोष्टीमधे महिलांची उपस्थिती प्रत्येक ठिकाणी पुरुषांपेक्षा जास्त पाहायला मिळते. त्यांच्यामध्ये ईश्वराप्रती अनावश्यक आस्था इतकी जबरदस्त असते. कि कोणताही भों’दू, साधू बाबांच्या कचाट्यात अगदी सहजपणे सापडतात. या अं’धश्रद्धेमध्ये अं’गावरील दागिने देखील त्या उतरून देतात. स्त्रियांमध्ये चुकीच्या रूढी, परंपरा याचे प्रमाण जास्त पाहायला मिळतं.
जास्त लालची स्वभावमुळे भों’दू बाबांच्या चक्रव्यूहात ते लवकर सापडतात. आपली श्रद्धा हि नक्कीच असावी. परंतु अं’धश्रद्धा असू नये. तर मित्रांनो, या काही गोष्टी होत्या. ज्यांची भूक महिलांची आ’युष्यभर सं’पत नाही.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news