नवरात्रात अखंड जळणा ऱ्या ज्योतीच्या शिल्लक राहिलेल्या वातीचे काय करावे? जाणून घ्या..

मित्रांनो सध्या नवरात्र चालू आहे आज दशमी म्हणजेच दसरा आहे. आजच्या दिवसाला सर्वच लोक घट विसर्जन करतील. आपल्यापैकी बहुतेक जण नवरात्रीत अखंड दीवा लावत असतात. यामुळे देवी माता प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देत असते. असे म्हणतात की जे लोक नवरात्रात अखंड दीवा लावतात त्यांचे मनोरथ पूर्ण होत असते. परंतु असेही काहीजण असतात की ज्यांनी मनोभावे देवीची 9 दिवस पूजा केली तरी त्यांचे प्रश्न सुटत नसतात आणि त्यांच्या घरात गरिबीचा राहते. याच कारण आहे मित्रांनो आपण जो दीवा लावत असतो त्यामधली वात.
मित्रानो आज आपण जाणून घेऊयात अखंड दिव्यातील ज्योती चा असा एक उपाय की ज्यामुळे तुमच्या आयुष्यात कशाचीही कमी राहणार नाही आणि तुमचं कुटुंब धन धान्य संपन्न होईल. मित्रांनो जो दीवा आपण नवरात्राच्या 9 दिवसात लावलेला असतो त्याला सर्वसाधारण दीवा समजू नका त्या दिव्याला देवीच प्रतीक मानलं जातं. या दिव्याच्या वातीमध्ये नेहमी एक जगृतपणा असतो. या वातीला तुम्ही तुमच्या उजव्या हाताच्या दंडाला एक तविजमध्ये काढून तुमच्या हाताला कायम स्पर्श होईल अशा अवस्थेत बांधायचे आहे.
कारण मित्रांनो या ज्योत मध्ये देवी मातेचा 9 दिवसांचा आशीर्वाद असतो. 9 दिवस अखंड राहिल्या मुले या वतीमध्ये नवी सकारात्मक ऊर्जा संचारत असते. या चे खूप फायदे आहेत चला जाणून घेऊयात.जो कुणी व्यक्ती ही वात आपल्या बाजू दंडावर धारण करत असते त्या व्यक्तीला आयुष्यात कधीही अकाल मृत्यूचा धोका नसतो. त्याच्यासोबत कधीही कुठलीच दुर्घटना होत नाही. कारण त्याच्यासोबत देवी दुर्गा मातेचा सुरक्षा कवच आणि आशीर्वाद असतो. तसेच याचा दुसरा फायदा असा की यामुळे दुसऱ्याची वाईट नजर आणि बुवाबाजी चा तुमच्यावर परिणाम होणार नाही.
आपल्यापैकी बरेच जण या कारणामुळे त्रस्त असतात. त्या लोकांनी याचा वापर करावा व नजर दोष कायमचा मिटवा.या देवी मातेच्या वातेच आणखी एक फायदा असा की यामुळे तुम्हाला भूत, प्रेत, पिशाच्च काळी जादू याचा काही एक फरक पडणार नाही. वाईट कुठलाही नकारात्मक शक्ती तमचे काहीच बिघडवू शकणार नाही. अगदी तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. ज्या व्यक्तींना अर्थिक समस्या आहे किंवा पैसा घरात टिकून राहत नाही त्या लोकांनी ही हे ताविज बाजू दंडाला बांधावे यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घरात वास करेल आणि तुमचं घर सुख समृध्दीने परिपूर्ण होईल.
लोक भौतिक सुखांपासून वंचित असतात ज्यांना गाडी बंगला एशो आरामत जगायचे असते त्यांनीसुद्धा हे तावीज बाजू बंडवर लावले तर त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील. बऱ्याच दिवसापासून अतकलेले तिचे काम देखील यामुळे पूर्ण होईल. यामुळे तुम्हाला इच्छीत नोकरी मिळू शकते. तसेच यामुळे दुर्गा माता तुमच्या शरीरात अंशतः वास करत असते. जो पर्यंत तुमचं जीवन आहे तोपर्यंत देवी माता तुम्हाला धन संपत्ती, धनधान्य, भरभराटीचे कधीच कमी पडू देणार नाही. तुम्ही आयुष्यात नवनवीन यशाची शिखरे गाठाल.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news