पूर्ण होणारे काम अर्ध्यातच राहून जाते, तर करा हा उपाय अपूर्ण काम मार्गी लागतील.

कधी कधी असे होते आपल्या प्रत्येक कार्यात काही ना काही अडथळे येऊ लागतात, बाधा येऊ लागतात, काम पूर्ण होता होता अचानक काही तरी अडचण निर्माण होते, आणि काम थांबते, आपण खूप प्रयत्न करतो, खूप कष्ट करतो, परंतु कामात यश काही मिळत नाही, मग अश्या वेळी काय करावे, आपल्याला सुचत नाही मन अगदी बेचेन होते,
जर आपल्याही बाबतीत असेच होत असेल, प्रत्येक कामात जर अडचणी येत असतील, काही केल्या कामात यश मिळत नसेल, कोणत्याही महत्वाच्या कामा निमित्य जर आपल्याला बाहेर जायचे असेल, तर एका वाटीत गंगेचे शुद्ध पाणी घ्यायचं, त्यात महादेव नाव घेऊन त्यात 1, 2 किंवा 3 रुपयांचे नाणे टाकावे,
ते नाणे पाण्यात टाकणांना असा विचार करावी महादेवा ना स्नान घालत आहोत, ते नाणे त्यातचं ठेवावे,आणि त्यातले पाणी आपल्या डोळ्याला लावून स्मरण करावे, त्यांना आपल्या कार्यात साथ देण्याची प्रार्थना करावी, त्यांना बरोबर येण्यास सांगावे, व कामा निमित्य बाहेर पडावे,आपले जे काही काम असेल कितीही दिवसां पासून अडलेले असेल,तर काम आपले पूर्ण होते,
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news