सकाळी उठल्यावर महिलेचे हे अंग दाबले तर अमाप धन संपत्ती लाभेल!!!

मित्रानो चाणक्य नीती चाणक्य यांच्या द्वारे रचीत एक महान ग्रंथ आहे ज्यामध्ये जीवन सुखमय व सफल बनवण्यासाठी सूचना दिल्या आहेत. या ग्रंथाचा मुख्य हेतू मानवी समाजाला जीवनातील प्रत्येक पैलूचे शिक्षण देणे आहे.
चाणक्य एक महान ज्ञानी होते ज्यांनी आपल्या नीती तत्वा द्वारे चंद्रगुप्त मौर्य याला राजाच्या गादीवर बसवले होते. जाणून घ्या चाणक्य यांच्या नीती ज्या तुम्हाला जीवनाच्या कोणत्या ना कोणत्या वळणावर उपयोगी पडू शकतात.
आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला चाणक्य नीति नुसार सकाळी उठल्यावर स्त्रीचे कोणते एक अंग दाबल्याने आपले नशीब बदलते याबद्दल सांगणार आहे. पण त्या आधी चाणक्य नीति नुसार स्त्रियांसाठी कोणत्या गोष्टी खतरनाक आहेत हे सांगणार आहे.
स्त्रियांनी या तीन गोष्टींपासून लांब राहिले पाहिजे नाहीतर भयंकर कंगाली येऊ शकते. चाणक्य नीती शास्त्रात मनुष्याच्या कल्याणासाठी काही सूत्र दिले आहेत. याच सूत्रात चाणक्य यांनी स्त्रियांसाठी या तीन गोष्टी सर्वात खतरनाक सांगितल्या आहेत.
चाणक्य नीती मध्ये सांगितले आहे की ज्या घरात गुणवान स्त्री असते ते घर स्वर्ग समान असते. चाणक्य यांच्या नुसार स्त्रियांनी कोणत्या तीन गोष्टींपासून लांब राहिले पाहिजे. ते या गुणांमुळे घराला स्वर्ग बनवतात.
अहंकार – अहंकार व्यक्तीचा सर्वात मोठा शत्रू आहे. चाणक्य यांच्या नुसार स्त्रियांनी अहंकार करू नये. अहंकारामुळे स्त्रियांच्या घरातील सुख समृध्दी हळू हळू निघून जाते. लक्ष्मी आणि माता सरस्वती नाराज होतात त्यामुळे चाणक्य यांनी अहंकार हा स्त्रियांसाठी खूप धोक्याचे सांगितले आहे.
अज्ञान – अज्ञान हे स्त्रियांसाठी चांगले नसते, चाणक्य यांच्या नुसार स्त्रियांनी ज्ञानी असणे खूप गरजेचे आहे. कारण समाज निर्माण करण्यामध्ये स्त्रियांची भूमिका सर्वात महत्वाची असते. शिक्षित आणि ज्ञानी स्त्रियाच समाजाला नवीन दिशा देतात.
लालच – स्त्रियांनी कधीच लालच करू नये, हे अवगुण स्त्रीचा परिवार नष्ट करतात. चाणक्य यांच्या नुसार जेव्हा स्त्री लालच करते तेव्हा ती घरातील सुख शांती नष्ट करते. लालच केल्यामुळे घरात क्लेश निर्माण होतात. म्हणून स्त्रियांनी या तीन गोष्टींपासून लांब राहिले पाहिजे.
चला आता जाणून घेऊया स्त्रियांचे कोणते अंग टच केल्याने झोपलेले नशीब जागे होते. हिंदू धर्मात स्त्रियांना देवीचे रूप मानले जाते. अस म्हटलं जात की जो पुरुष स्त्रीचा आदर करतो त्या व्यक्तीला जीवनात कोणत्याच समस्यांचा सामना करावा लागत नाही. त्याचबरोबर त्या व्यक्तीला नेहमी सफलता प्राप्त होते.
पण तुम्हाला हे माहीत आहे का की स्त्रियांचे हे अंग टच केल्याने तुम्हाला महापुण्य मिळते व नशीब उजळते. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात स्त्रिया या कोणत्याही रुपात राहतात, एक स्त्रीचं कोणाची तरी आई असते, तर कोणाची बहिण आणि कोणाची सून असते.
वेगवेगळ्या रूपात स्त्रिया आपल्या पतीच्या जीवनात आनंद आणत असतात. स्त्रियांशीवाय पुरुषाचे या धर्तीवर अस्तित्व नाही. एक स्त्रीच त्याच्या सुख व दुःखात साथ देत असते. त्याचबोबर स्त्रीचं प्रत्येक सुख व दुःखात त्याची साथ देते.
त्याचबोबर स्त्रीला खूप दुःख ही सहन करावे लागतात. जीवनात येणारे प्रत्येक दुःख सहन करणारी स्त्री कठीण परिस्थिती पण आरामात सहन करते. कठीण परिस्थितीत ही ती आपल्या चेहऱ्यावर आनंद ठेवते.
आपल्या मुलांनाही चांगले संस्कार देते. याशिवाय आपले वंश पुढे वाढवण्यासाठी एक स्त्री महत्वाची भूमिका बजावते. अस म्हंटले जाते की एका स्त्रीच्या पायाला नमस्कार केल्याने मनुष्याला काही जन्माचे पुण्य मिळते.
त्याचबरोबर त्या व्यक्तीला प्रत्येक कामात यश मिळते. सकाळी सकाळी स्त्रियांना नमस्कार केल्याने त्यांच्या आशीर्वादाने निराशा दूर होते व यामुळे त्यांच्या मध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
अशा व्यक्ती वर लक्ष्मी नेहमी खुश असते ज्यामुळे त्या व्यक्तीच्या जीवनात नेहमी आनंद येतो आणि हे लोक प्रत्येक कामात यशस्वी होतात. तुम्हीही असे करत असाल तर तुम्हाला यश नक्की मिळेल.

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news