संकटांना कधीही घाबरू नका, फक्त घरात ‘हे’ उपाय करायला सुरू करा..

मित्रांनो संकटांना कधीही घाबरू नका आपल्यावर संकटे का येतात याचा आधी विचार करा. ज्यावेळी आपण भगवंताला आवडणारा रस्ता सोडून आपण वागू लागतो. त्यावेळी परिस्थिती वाईट होते. पुण्यासाठी नेहमी विपुल असायला पाहिजे. भगवंताच्या सहकार्याशिवाय कोठेही यश मिळत नाही. अशावेळी तुम्ही कितीही कष्ट करा कितीही कामे करा. यामध्ये यश येत नाही. ज्यावेळी तुमच्या मुखांमध्ये देवाचे नाव आणि हातामध्ये काम असते त्याचवेळी त्याला यश येते.
नाती जपली नाहीत तर कोणीही मदतीला येत नाही त्यामुळे देवाचे नामस्मरण सतत कराय नको. का आपल्याला शक्ती मिळण्यासाठी यश येण्यासाठी शक्तीची देवता जगदंबेला प्रसन्न करून घेतले पाहिजे त्यामुळे शक्तीचे प्रदर्शन केले म्हणजे आपल्याला शक्ती मिळते असे नाही. आणि परमेश्वर आपली भक्ती पाहतो शक्ती नाही. त्याचबरोबर सणवार आल्यानंतर कोणतेही सण साजरे करणे ही भक्ती नव्हे. देवाची भक्ती करत असताना त्यामध्ये सातत्य असायला हवे. दररोज देवांची पूजा करायला पाहिजे.
त्यांचे नामस्मरण करायला पाहिजे देवांची पूजा दररोज घडली पाहिजे दररोज कुलदेवतेची सेवा करावी. कुलदेवतेचे दर्शन वर्षातून एकदा मूळ स्थानावर जाऊन करावे. आपल्या कुलाचाराप्रमाणे पूजा करावी. महिन्यातून एकदा पौर्णिमेला कोणतीही पूजा घालावी घरातून बाहेर जाताना येताना देवांना नमस्कार करावा. कोणतेही शुभ कार्य करत असताना सर्वा आधी देवासमोर विडा ठेवून सर्व देवतांना बोलवायचे आहे. पहिली आमंत्रणाची पत्रिका कुलदेवतेसमोर ठेवून अगत्याचे आमंत्रण द्यावे. येण्यास विनंती करावी.
सकाळी आंघोळ झाल्यानंतर घरातील वाढ वडिलांचा आशीर्वाद घ्यावा त्यानंतर दक्षिणेकडे तोंड करून तीनदा पितरांचा देखील आशीर्वाद करावा व त्यांना प्रार्थना करावी माझ्या समस्त पितरांना माझा नमस्कार असो वाईट बोलणे वाईट ऐकणे चुकीचा मार्ग पकडणे हे सर्व बंद करावे सोमवार गुरुवार आणि कुलदेवतेच्या वारी घरामध्ये मांसाहार करू नये सोमवारच्या दिवशी प्रदोष काळामध्ये रुद्रावर्तन व शंकर वर्तन पूजा करावी शुक्रवारी किंवा मंगळवारच्या दिवशी कुंकू अर्जम करावे सप्तशती पाठ करावेत.
दररोज किंवा गुरुवारच्या दिवशी उद घालून दत्त बावनी म्हणावी घरामध्ये इतर कोणतीही अडचण असताना श्री सूक्ताचे वाचन करावे. तिन्ही सांजाच्या वेळी देवघरामध्ये तसेच तुळशीजवळ दिवा आणि अगरबत्ती लावायची आहे. घरामध्ये वावरत असताना मृदू पावलाने वापरायचे आहे. व मृदू बोलायचे आहे. घरातील सुवासिनी स्त्रिया नेहमी आनंदात असाव्यात मंगळसूत्राचा व कुंकवाचा आदर करावा. श्री सत्य अंबा पूजा ही घरामध्ये प्रसन्नता आणते. घरामध्ये धूम्रपान किंवा व्यसन अजिबात करायचे नाही. गोरगरिबांना आर्थिक मदत करावी.
सर्वांना समान लेखून समभावाने वागायचे आहे. अपंग अनाथ व्यक्तींना आपल्याकडून त्रास होणार नाही. असे आपले वागणे असायला हवे. व त्यांची पदोपदी मदत करायला हवी. अशा अनेक लहान उपाय करून आपल्यावर आलेली अनेक संकटे दूर करू शकता घरामध्ये भरभराटी होते. व कुंडली मध्ये असलेल्या ग्रहांचा दोष सौम्य होतो.
आपले जे काही दोष आहेत ते दोष दूर होतात. यासाठी कायम भगवंतांच्या संपर्कात राहायला हवे. आणि आपल्याला भगवंताची साथ मिळालेली आहे या सातेचे सार्थक करा. अशा पद्धतीने जर आपण दररोज उपाय केले तर आपल्या आयुष्यामध्ये आलेली सर्व संकटे दूर होतील.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद