स्वामी म्हणतात मला स्वतःमध्ये सामील करून घ्या, तुम्हाला केव्हाच कोणतीच अडचण येणार नाही…

नमस्कार मित्रांनो, मंडळी आपण जर स्वामी महाराजांचे परम भक्त असाल तर स्वामींना अश्या प्रकारे स्वतः मध्ये सामील करून घ्या .पूर्ण आयुष्यत आपणास कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागणार नाहीस्वामी म्हणतात मला तुम्ही स्वतःमध्ये सामील करून घ्या,स्वामी समर्थ हे प्रेम आणि करुणेचे प्रतीक आहेत,त्यांचे शब्द आणि संदेश आपल्या मनात वृत्तात,
भगवंतांमध्ये रंगण्यासाठी त्या सेवेचे मार्ग निवडण्याचा संदेश देतात,त्यांचे कमी अनमोल विचार आहेत, ते आत्मसात केल्याने जीवनात नैराश्या कधीच आत नाहीत,
स्वामींचे विचार :-
1)आपल्या पालकांचा नेहमी आदर करा,2)आपल्या शेजारच्यांवर प्रेम करा त्यांच्याशी समवेख्यतेने दवायतेने वागा,
3)कठोर परिश्रम करा,
4)आपल्या विरोधकांनवर प्रेम करा त्यांच्या साठी प्रार्थना करा,आपल्याला त्रास देतात त्यांच्या शी नीट वागा,
5)गोर गरिबांना दान करा जेणेकरून आपल्याला स्वर्गात आपल्याला चांगली वागणूक मिळेल,
6)स्वतःचे व दुसऱ्यांचे चिंतन करा,
7)मला स्वतः मध्ये सामील करा,या जगात प्रवेश करू द्या
8)संपन्न व्यक्तीना स्वर्गात प्रवेश नक्की आहे,
9)मनुष्य प्राण्याने ईश्वराच्या आदेश्या प्रमाणे काम केले पाहिजे,
10)खोट बोलू नका नेहमी चांगलं वागा,
हे 10 आहेत स्वामींचे विचार.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद