धार्मिक

स्वयंपाक घरात चुकूनही या 2 गोष्टी एकत्र ठेऊ नका, नाहीतर घर बरबाद होईल

नमस्कार मित्रांनो, घरामध्ये देवी अन्नपूर्णेच्या वास असतो अशा घरात कधीही अन्नधान्याची कमतरता राहत नाही. अशा घरात नेहमी बरकत राहते आणि जर देवी अन्नपूर्णा आपल्यावर नाराज होऊन घरातून निघून गेली की, आपल्या घरात बरकत राहत नाही. आपल्याला अन्न पाण्यासाठी ही तरसावे लागते. म्हणून देवी अन्नपूर्णेचा नेहमी आदर करा. स्वयंपाक घर हे एक मंदिर आहे. म्हणून आपण मंदिर जसे स्वच्छ व शुद्ध ठेवतो त्याप्रमाणे आपले स्वयंपाक घर शुद्ध व स्वच्छ ठेवावे. कारण स्वयंपाक घरातच देवी अन्नपूर्णा वास्तव्य करते.

जर आपण स्वयंपाक घर स्वच्छ ठेवले, त्याचे पा’वित्र्य राखले तरच देवी अन्नपूर्णा तेथे थांबते. नाही तर देवी अन्नपूर्णा अशा घरातून निघून जाते. आपण आपले स्वयंपाक घर स्वच्छ, शुद्ध व पवित्र ठेवले पाहिजे. काही स्त्रियांना रात्रीची उ’ष्टी खरकटी भांडी तसेच किचनवर जमा करून ठेवण्याची सवय असते. त्या सकाळी उठल्यावर मग ते भांडे स्वच्छ करतात.

परंतु हे खुप चुकीचे आहे. उष्ठे खरकटे भांडे कधीही किचनवर तसेच पडू देऊ नये. कारण यामुळे आजारांना निमंत्रण मिळते. उष्ठ्या खरकट्या भांड्यांवर खूप जीव जंतू व किटाणू पटकन निर्माण होतात. त्या आपल्या किचनचे वातावरण दूषित करतात. पर्यायाने आपल्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो. म्हणून रात्री झोपण्यापूर्वी संपूर्ण भांडे स्वच्छ करून किचनची व्यवस्थित स्वच्छता करावी.

जर आपल्याकडे कामवाली मावशी येणार असेल तरीही किचनवर तशीच उष्टी खरकटी भांडी जमा करून ठेवू नये. सर्व भांडे पाण्याने मिसळून त्यातील खरकटे बाजूला काढून टाकून द्यावे आणि ती भांडे बाहेर किंवा गॅलरी ठेवावी. किचनमध्ये तशीच पडू देऊ नये.

तुम्ही खूप टेन्शन मध्ये आहेत, तर हा उपाय खूप उपयोगाचा ठरणार आहे, आज काल मानवी जीवन खुपचं धावपळीचे झाले आहे, कामाच्या ओज्या मुळे अनेक जण मानसिक शांती गमावून बसले आहेत, कोणाकडे ही आपल्या स्वतः साठी वेळ नाही,मानसिक टेन्शन पासून मुक्ती हवी असेल, तर हा उपाय तुम्ही नक्की करा,

घरात जाळ जळमटे तयार होऊ देऊ नका, स्वयंपाक घरातील जो कट्टा आहे तो काळा असायला नको पाहिजे, जर काळा असेल तर तुम्ही वेगळ्या रंगाचे स्टिकर्स लाऊ शकता, स्वयंपाक घरात बसूनच आपल्याला जेवण करायला पाहिजे, रात्री तुम्ही कधी ही उष्टीभांडी ठेवू नका.

संध्याकाळच्या वेळेस धूप अगरबत्ती चा सुगध दरवळू द्या, दिवसातून एकदा चांदीच्या पेल्यातू न पाणी प्या, झोपण्याच्या खोलीत कधी ही मद्यपान करू नका, झाडे झुडपं घरात लाऊ नका, स्वयंपाक घरात कधी ही अग्नी आणि पाणी एकत्र ठेऊ नका, तुम्हाला हे छोटे छोटे उपाय वाटत असेल तर यामुळे तुम्हाला मन शांती मिळत असते.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button